Skip to main content

2024-25 या काळात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत लाखो कुटुंबांना पक्कं घर मिळणार आहे. यामध्ये राज्य सरकारकडून लाभार्थ्यांना अतिरिक्त ₹50,000 अनुदान देण्यात येणार आहे.

2024-25 ते 2028-29 या काळात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत लाखो कुटुंबांना पक्कं घर मिळणार आहे. यामध्ये राज्य सरकारकडून लाभार्थ्यांना अतिरिक्त ₹50,000 अनुदान देण्यात येणार आहे. सविस्तर माहिती, पात्रता, कागदपत्रे, फायदे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 GR                              👇👇👇                   Table of Contents 1. योजनेची ओळख 2. PMAY-G टप्पा-2 ची वैशिष्ट्ये 3. राज्य सरकारकडून ₹50,000 वाढीव अनुदान 4. एकूण अनुदान रक्कम (केंद्र + राज्य) 5. पात्रता निकष 6. अर्ज कसा करावा? 7. आवश्यक कागदपत्रे 8. जिल्हानिहाय संभाव्य लाभार्थी 9. घरकुल बांधणी प्रक्रिया 10. DBT प्रणालीद्वारे पैसे कसे मिळतात? 11. योजनेचे फायदे 12. योजनेंतर्गत येणाऱ्या समस्या 13. सरकारची उपाययोजना 14. वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) 15. निष्कर्ष 1. योजनेची ओळख प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ...

गुंतवणुकीसाठी महिलांसाठी ही योजना ठरेल उपयुक्त अशी योजना कोण पात्र आसेल सर्व माहिती पहा एका क्लिक वर

भारतीय आयुर्विमा महामंडळाची आधारशिला योजना गुंतवणूकदारांना सर्वात कमी गुंतवणुकीत मोठा निधी देते. महिलांच्या गरजा लक्षात घेऊन ही योजना करण्यात आली आहे. महिला हळू-हळू थोडे पैसे वाचवून आणि LIC च्या प्लॅनमध्ये गुंतवणूक करून मोठा निधी जमा करू शकतात.

8 ते 55 वर्षे वयोगटातील महिला एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत तुम्ही दररोज 29 रुपये जमा केल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीवर 4 लाख रुपये मिळू शकतात. या पार्श्वभूमीवर थोडक्यात जाणून घेऊयात...

उदाहरणार्थ तुम्ही दररोज 29 रुपये वाचवल्यास, तुम्ही एलआयसी आधारशिलामध्ये 10,959 रुपये जमा कराल. जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी हे सुरू केले. तर तुम्ही या योजनेत 20 वर्षांसाठी 2,14,696 रुपये जमा कराल. परंतु मॅच्युरिटीवर तुम्हाला 3,97,000 रुपये मिळतील.

काय आहेत या योजनेच्या अटी ? 

- LIC ची आधारशिला योजना सुरक्षा आणि बचत दोन्ही देते. ज्यांचे आधार कार्ड बनले आहे, अशा महिलाच याचा लाभ घेऊ शकतात. एलआयसीची ही योजना पॉलिसीधारक आणि त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक मदत करते. पॉलिसीधारकाला पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर पैसेही मिळतात.

गुंतवणूक किती करावी: एलआयसी आधार शिला प्लॅन अंतर्गत बेसिक सम अश्योर्ड मिनिमम 75000 रूपये आणि कमाल 3 लाख रूपये आहे. पॉलिसीचा किमान कालावधी 10 वर्षे आणि कमाल कालावधी 20 वर्षे आहे. यात 8 ते 55 या वयोगटातील महिला गुंतवणूक करू शकतात. तसंच कमाल मॅच्युरिटीची मर्यादा 70 वर्षे आहे. तुही मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर प्रीमिअम भरू शकता.

आणखी माहिती साठी जवळच्या LIC एजेंट शी संपर्क करा 

Comments

Popular posts from this blog

भारतीय सेना अग्निवीर भरती 2025 - संपूर्ण माहिती

भारतीय सेना ने अग्निवीर भरती 2025 साठी अधिसूचना जारी केली आहे, ज्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 12 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे आणि 10 एप्रिल 2025 पर्यंत चालू राहील।  पदांची माहिती: अग्निवीर जनरल ड्यूटी (GD) अग्निवीर टेक्निकल अग्निवीर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल अग्निवीर ट्रेड्समन सैनिक फार्मा सैनिक तांत्रिक नर्सिंग सहाय्यक महिला लष्करी पोलीस शैक्षणिक पात्रता: अग्निवीर जनरल ड्यूटी (GD): किमान 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि प्रत्येक विषयात किमान 33% गुण आवश्यक। अग्निवीर टेक्निकल: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजी विषयांसह 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण आणि प्रत्येक विषयात किमान 40% गुण आवश्यक। अग्निवीर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल: कोणत्याही शाखेत 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण आणि प्रत्येक विषयात किमान 50% गुण आवश्यक। अग्निवीर ट्रेड्समन: किमान 33% गुणांसह 10वी उत्तीर्ण। वयोमर्यादा: अग्निवीर (GD/टेक्निकल/असिस्टंट/ट्रेड्समॅन): 17.5 ते 21 वर्षे सैनिक टेक्निकल: 17.5 ते 23 वर्षे सैनिक फार्मा: 19 ते 25 वर्षे JCO धार्मिक शिक्षक: 27 ते 34 वर्षे (1 ऑक्टोबर 2025 पर्यंत) JCO कॅटरिं...

रेशन कार्ड eKYC – घरबसल्या कसे करावे? संपूर्ण माहिती

रेशन कार्ड eKYC – घरबसल्या कसे करावे? संपूर्ण माहिती रेशन कार्ड हे भारतातील प्रत्येक कुटुंबासाठी महत्त्वाचे दस्तऐवज आहे. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड असणे आवश्यक आहे. आता सरकारने रेशन कार्ड eKYC प्रक्रिया सुरू केली आहे, ज्यामुळे लाभार्थ्यांना कोणत्याही दुकानात किंवा सरकारी कार्यालयात जाऊन पडताळणी करण्याची गरज नाही. ही प्रक्रिया तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरून करू शकता. या लेखात आपण रेशन कार्ड eKYC म्हणजे काय?, त्याची संपूर्ण प्रक्रिया, आवश्यक अॅप्स आणि त्याचे फायदे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. रेशन कार्ड eKYC म्हणजे काय? eKYC म्हणजे Electronic Know Your Customer म्हणजेच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ग्राहक पडताळणी करणे. आधी ही प्रक्रिया बायोमेट्रिक (फिंगरप्रिंट किंवा आधार OTP) द्वारे केली जायची. पण आता Aadhaar Face Authentication तंत्रज्ञान वापरून मोबाईलद्वारे घरबसल्या eKYC करणे शक्य आहे. रेशन कार्ड eKYC का आवश्यक आहे? रेशन कार्डशी आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे eKYC केली नाही तर तुमचे रेशन कार्ड निष्क्रिय होऊ शकते. eKYC केल्याने ...

2024-25 या काळात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत लाखो कुटुंबांना पक्कं घर मिळणार आहे. यामध्ये राज्य सरकारकडून लाभार्थ्यांना अतिरिक्त ₹50,000 अनुदान देण्यात येणार आहे.

2024-25 ते 2028-29 या काळात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत लाखो कुटुंबांना पक्कं घर मिळणार आहे. यामध्ये राज्य सरकारकडून लाभार्थ्यांना अतिरिक्त ₹50,000 अनुदान देण्यात येणार आहे. सविस्तर माहिती, पात्रता, कागदपत्रे, फायदे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 GR                              👇👇👇                   Table of Contents 1. योजनेची ओळख 2. PMAY-G टप्पा-2 ची वैशिष्ट्ये 3. राज्य सरकारकडून ₹50,000 वाढीव अनुदान 4. एकूण अनुदान रक्कम (केंद्र + राज्य) 5. पात्रता निकष 6. अर्ज कसा करावा? 7. आवश्यक कागदपत्रे 8. जिल्हानिहाय संभाव्य लाभार्थी 9. घरकुल बांधणी प्रक्रिया 10. DBT प्रणालीद्वारे पैसे कसे मिळतात? 11. योजनेचे फायदे 12. योजनेंतर्गत येणाऱ्या समस्या 13. सरकारची उपाययोजना 14. वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) 15. निष्कर्ष 1. योजनेची ओळख प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ...