Skip to main content

2024-25 या काळात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत लाखो कुटुंबांना पक्कं घर मिळणार आहे. यामध्ये राज्य सरकारकडून लाभार्थ्यांना अतिरिक्त ₹50,000 अनुदान देण्यात येणार आहे.

2024-25 ते 2028-29 या काळात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत लाखो कुटुंबांना पक्कं घर मिळणार आहे. यामध्ये राज्य सरकारकडून लाभार्थ्यांना अतिरिक्त ₹50,000 अनुदान देण्यात येणार आहे. सविस्तर माहिती, पात्रता, कागदपत्रे, फायदे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 GR                              👇👇👇                   Table of Contents 1. योजनेची ओळख 2. PMAY-G टप्पा-2 ची वैशिष्ट्ये 3. राज्य सरकारकडून ₹50,000 वाढीव अनुदान 4. एकूण अनुदान रक्कम (केंद्र + राज्य) 5. पात्रता निकष 6. अर्ज कसा करावा? 7. आवश्यक कागदपत्रे 8. जिल्हानिहाय संभाव्य लाभार्थी 9. घरकुल बांधणी प्रक्रिया 10. DBT प्रणालीद्वारे पैसे कसे मिळतात? 11. योजनेचे फायदे 12. योजनेंतर्गत येणाऱ्या समस्या 13. सरकारची उपाययोजना 14. वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) 15. निष्कर्ष 1. योजनेची ओळख प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ...

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत कारागिरांना आता केवळ ५ टक्के व्याजदरात कर्ज मिळणार संपूर्ण महिती पहा

Pm Vishwakarma Yojana

देशातील कुशल कारागिरांना केंद्र सरकारनं मोठी बातमी दिली आहे. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत कारागिरांना आता केवळ ५ टक्के व्याजदरात कर्ज मिळणार आहे. केंद्र सरकार या कर्जावर तब्बल ८ टक्क्यांपर्यंत सबसिडी देणार आहे. त्यामुळं कर्जाची गरज असलेल्या कुशल कारागिरांना मोठा दिलासा मिळणार आहे. 
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, १७ सप्टेंबर रोजी कारागिरांसाठी विश्वकर्मा योजनेची सुरुवात केली. २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात या योजनेवर तब्बल १३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.


सुतार, सोनार, लोहार, चर्मकार, गवंडी, कुंभार, टाळे बनविणारे, दगडी शिल्पकार, नाभिक, मासेमारीची जाळी बनविणारे आणि लाकडी होड्या बनवणाऱ्यांसह १८ कामांमध्ये गुंतलेल्या कुशल कारागिरांना विविध लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारनं नुकतीच पीएम विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. एखाद्या कुशल कारागिराला स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा आहे, पण त्याला भांडवल उभं करायला अडचण येतेय, अशा व्यक्तीला पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कर्ज मिळणार आहे. या योजनेमध्ये आर्थिक मदतीसोबतच आगाऊ कौशल्य प्रशिक्षण, डिजिटल तंत्रज्ञानाचं अद्ययावत ज्ञान, डिजिटल पेमेंट, जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेशी जोडून घेण्यासाठी मदत आणि उत्पादनांचं ब्रँडिंग अशा सुविधाही दिल्या जाणार आहेत.

विश्वकर्मा योजनेअंतर्गत सुरुवातीला एक लाख रुपयांचं कर्ज दिलं जाईल. लाभार्थ्यानं कर्जाची परतफेड करताच त्याला अतिरिक्त २ लाख रुपये दिले जातील. म्हणजेच, कारागिरांना अवघ्या ५ टक्क्यांत ३ लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होईल. हे कर्ज घेण्यासाठी कोणतीही वस्तू किंवा मालमत्ता गहाण ठेवण्याची गरज नाही, असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे.


पंतप्रधान विश्वकर्मा योजनेंतर्गत ५ दिवसांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्याचबरोबर दिवसाला ५०० रुपये भत्ता मिळणार आहे. याशिवाय, १५ हजार रुपयांचा टूलकिट प्रोत्साहन भत्ता, पीएम विश्वकर्मा योजनेचं प्रमाणपत्र, आयकार्ड हेही दिलं जाईल. डिजिटल व्यवहार करणाऱ्या कारागिरांना प्रोत्साहन म्हणून १०० व्यवहारांपर्यंत प्रति व्यवहार १ रुपया प्रोत्साहन भत्ता दिला जाईल.देशातील कुशल कारागिरांना केंद्र सरकारनं मोठी बातमी दिली आहे. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेअंतर्गत कारागिरांना आता केवळ ५ टक्के व्याजदरात कर्ज मिळणार आहे. केंद्र सरकार या कर्जावर तब्बल ८ टक्क्यांपर्यंत सबसिडी देणार आहे. त्यामुळं कर्जाची गरज असलेल्या कुशल कारागिरांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार, १७ सप्टेंबर रोजी कारागिरांसाठी विश्वकर्मा योजनेची सुरुवात केली. २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात या योजनेवर तब्बल १३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 


सुतार, सोनार, लोहार, चर्मकार, गवंडी, कुंभार, टाळे बनविणारे, दगडी शिल्पकार, नाभिक, मासेमारीची जाळी बनविणारे आणि लाकडी होड्या बनवणाऱ्यांसह १८ कामांमध्ये गुंतलेल्या कुशल कारागिरांना विविध लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारनं नुकतीच पीएम विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. एखाद्या कुशल कारागिराला स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा आहे, पण त्याला भांडवल उभं करायला अडचण येतेय, अशा व्यक्तीला पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कर्ज मिळणार आहे. या योजनेमध्ये आर्थिक मदतीसोबतच आगाऊ कौशल्य प्रशिक्षण, डिजिटल तंत्रज्ञानाचं अद्ययावत ज्ञान, डिजिटल पेमेंट, जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेशी जोडून घेण्यासाठी मदत आणि उत्पादनांचं ब्रँडिंग अशा सुविधाही दिल्या जाणार आहेत. 


विश्वकर्मा योजनेअंतर्गत सुरुवातीला एक लाख रुपयांचं कर्ज दिलं जाईल. लाभार्थ्यानं कर्जाची परतफेड करताच त्याला अतिरिक्त २ लाख रुपये दिले जातील. म्हणजेच, कारागिरांना अवघ्या ५ टक्क्यांत ३ लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होईल. हे कर्ज घेण्यासाठी कोणतीही वस्तू किंवा मालमत्ता गहाण ठेवण्याची गरज नाही, असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं आहे.l

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेंतर्गत ५ दिवसांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्याचबरोबर दिवसाला ५०० रुपये भत्ता मिळणार आहे. याशिवाय, १५ हजार रुपयांचा टूलकिट प्रोत्साहन भत्ता, पीएम विश्वकर्मा योजनेचं प्रमाणपत्र, आयकार्ड हेही दिलं जाईल. डिजिटल व्यवहार करणाऱ्या कारागिरांना प्रोत्साहन म्हणून १०० व्यवहारांपर्यंत प्रति व्यवहार १ रुपया प्रोत्साहन भत्ता दिला जाईल

कर्जासाठी अर्ज करणारा भारतीय नागरिक असावा.
योजनेत समाविष्ट असलेल्या १८ व्यवसायांपैकी कुठल्याही एका व्यवसायाशी संबंधित असावा.

अर्जदाराचं वय १८ वर्षांपेक्षा जास्त व ५० वर्षांपेक्षा कमी असावं.

संबंधित व्यवसायाचं प्रमाणपत्र असणं आवश्यक

आवशक कागदत्रं
पॅन कार्ड

आधार कार्ड

उत्पन्नाचा दाखला

जातीचा दाखला

ओळखपत्र

निवासाचा पत्ता

पासपोर्ट आकाराचा फोटो

बँक पासबुक

योग्य मोबाइल नंबर

Comments

Popular posts from this blog

भारतीय सेना अग्निवीर भरती 2025 - संपूर्ण माहिती

भारतीय सेना ने अग्निवीर भरती 2025 साठी अधिसूचना जारी केली आहे, ज्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 12 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे आणि 10 एप्रिल 2025 पर्यंत चालू राहील।  पदांची माहिती: अग्निवीर जनरल ड्यूटी (GD) अग्निवीर टेक्निकल अग्निवीर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल अग्निवीर ट्रेड्समन सैनिक फार्मा सैनिक तांत्रिक नर्सिंग सहाय्यक महिला लष्करी पोलीस शैक्षणिक पात्रता: अग्निवीर जनरल ड्यूटी (GD): किमान 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि प्रत्येक विषयात किमान 33% गुण आवश्यक। अग्निवीर टेक्निकल: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजी विषयांसह 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण आणि प्रत्येक विषयात किमान 40% गुण आवश्यक। अग्निवीर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल: कोणत्याही शाखेत 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण आणि प्रत्येक विषयात किमान 50% गुण आवश्यक। अग्निवीर ट्रेड्समन: किमान 33% गुणांसह 10वी उत्तीर्ण। वयोमर्यादा: अग्निवीर (GD/टेक्निकल/असिस्टंट/ट्रेड्समॅन): 17.5 ते 21 वर्षे सैनिक टेक्निकल: 17.5 ते 23 वर्षे सैनिक फार्मा: 19 ते 25 वर्षे JCO धार्मिक शिक्षक: 27 ते 34 वर्षे (1 ऑक्टोबर 2025 पर्यंत) JCO कॅटरिं...

रेशन कार्ड eKYC – घरबसल्या कसे करावे? संपूर्ण माहिती

रेशन कार्ड eKYC – घरबसल्या कसे करावे? संपूर्ण माहिती रेशन कार्ड हे भारतातील प्रत्येक कुटुंबासाठी महत्त्वाचे दस्तऐवज आहे. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड असणे आवश्यक आहे. आता सरकारने रेशन कार्ड eKYC प्रक्रिया सुरू केली आहे, ज्यामुळे लाभार्थ्यांना कोणत्याही दुकानात किंवा सरकारी कार्यालयात जाऊन पडताळणी करण्याची गरज नाही. ही प्रक्रिया तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरून करू शकता. या लेखात आपण रेशन कार्ड eKYC म्हणजे काय?, त्याची संपूर्ण प्रक्रिया, आवश्यक अॅप्स आणि त्याचे फायदे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. रेशन कार्ड eKYC म्हणजे काय? eKYC म्हणजे Electronic Know Your Customer म्हणजेच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ग्राहक पडताळणी करणे. आधी ही प्रक्रिया बायोमेट्रिक (फिंगरप्रिंट किंवा आधार OTP) द्वारे केली जायची. पण आता Aadhaar Face Authentication तंत्रज्ञान वापरून मोबाईलद्वारे घरबसल्या eKYC करणे शक्य आहे. रेशन कार्ड eKYC का आवश्यक आहे? रेशन कार्डशी आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे eKYC केली नाही तर तुमचे रेशन कार्ड निष्क्रिय होऊ शकते. eKYC केल्याने ...

2024-25 या काळात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत लाखो कुटुंबांना पक्कं घर मिळणार आहे. यामध्ये राज्य सरकारकडून लाभार्थ्यांना अतिरिक्त ₹50,000 अनुदान देण्यात येणार आहे.

2024-25 ते 2028-29 या काळात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत लाखो कुटुंबांना पक्कं घर मिळणार आहे. यामध्ये राज्य सरकारकडून लाभार्थ्यांना अतिरिक्त ₹50,000 अनुदान देण्यात येणार आहे. सविस्तर माहिती, पात्रता, कागदपत्रे, फायदे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 GR                              👇👇👇                   Table of Contents 1. योजनेची ओळख 2. PMAY-G टप्पा-2 ची वैशिष्ट्ये 3. राज्य सरकारकडून ₹50,000 वाढीव अनुदान 4. एकूण अनुदान रक्कम (केंद्र + राज्य) 5. पात्रता निकष 6. अर्ज कसा करावा? 7. आवश्यक कागदपत्रे 8. जिल्हानिहाय संभाव्य लाभार्थी 9. घरकुल बांधणी प्रक्रिया 10. DBT प्रणालीद्वारे पैसे कसे मिळतात? 11. योजनेचे फायदे 12. योजनेंतर्गत येणाऱ्या समस्या 13. सरकारची उपाययोजना 14. वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) 15. निष्कर्ष 1. योजनेची ओळख प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ...