Skip to main content

Posts

Showing posts from July, 2024

2024-25 या काळात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत लाखो कुटुंबांना पक्कं घर मिळणार आहे. यामध्ये राज्य सरकारकडून लाभार्थ्यांना अतिरिक्त ₹50,000 अनुदान देण्यात येणार आहे.

2024-25 ते 2028-29 या काळात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 अंतर्गत लाखो कुटुंबांना पक्कं घर मिळणार आहे. यामध्ये राज्य सरकारकडून लाभार्थ्यांना अतिरिक्त ₹50,000 अनुदान देण्यात येणार आहे. सविस्तर माहिती, पात्रता, कागदपत्रे, फायदे आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 GR                              👇👇👇                   Table of Contents 1. योजनेची ओळख 2. PMAY-G टप्पा-2 ची वैशिष्ट्ये 3. राज्य सरकारकडून ₹50,000 वाढीव अनुदान 4. एकूण अनुदान रक्कम (केंद्र + राज्य) 5. पात्रता निकष 6. अर्ज कसा करावा? 7. आवश्यक कागदपत्रे 8. जिल्हानिहाय संभाव्य लाभार्थी 9. घरकुल बांधणी प्रक्रिया 10. DBT प्रणालीद्वारे पैसे कसे मिळतात? 11. योजनेचे फायदे 12. योजनेंतर्गत येणाऱ्या समस्या 13. सरकारची उपाययोजना 14. वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) 15. निष्कर्ष 1. योजनेची ओळख प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ...

India Post GDS Recruitment : भारतीय पोस्ट विभागात बंपर भरती, 44 हजार तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी; कसा भरायचा अर्ज?

(Post Office GDS Bharti) भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी गूड न्यूज आहे. पोस्टात 10 वी पास असलेल्या तरुण तरुणींसाठी नोकरीची संधी चालून आली आहे. भारतीय पोस्ट विभागात ग्रामीण डाक सेवक (GDS) पदासाठी 44,228 रिक्त पदांची भरती जाहीर केली आहे. इंडिया पोस्टने एका अधिसूचनेद्वारे याची माहिती दिली. त्यामुळे आता तरुणांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. अर्ज कसा करायचा? अंतिम तारीख काय? जाणून घ्या सर्व माहिती  तुम्ही जर दहावी पास असाल तरच तुम्हाला या भरतीमध्ये अर्ज करता येईल. या भरती अंतर्गत तब्बल 44 हजार 228 रिक्त पदे भरली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करावा लागेल. ही भरती विविध राज्यांमध्ये सुरू होणार आहे. भरतीसाठी  अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा    यावर ऑनलाइन अर्ज केले जातील. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 5 ऑगस्ट असल्याने तुम्हाला लवकरात लवकर अर्ज करावा लागणार आहे. पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार हे 18 ते 40 वर्षे वयोगटातील असावे, अशी या पदासाठी अट आहे. उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाण...

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचा फायदा कोणाला अन् कसा घेता येईल?*

 महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत मिळण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना (* Maharashtra Unemployment Allowance Scheme* )सुरु केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील (Maharashtra)सुशिक्षित बेरोजगार (Educated unemployed)तरुणांना शासनाने दरमहा 5 हजार रुपयांचा बेरोजगार भत्ता (* Unemployment Allowance* )दिला जातो. राज्यातील अनेक तरुण बेरोजगार आहेत. सुशिक्षित असुनही नोकरी नाही, या गोष्टींचा विचार करुन शासनाकडून ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मिळणाऱ्या भत्त्यामधून तरुणांच्या राहणीमानात बदल होईल. * योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे *  : शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र (मार्कशीट) ओळखपत्र अर्जदाराचे आधार कार्ड वय प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला पत्ता पुरावा मोबाइल नंबर पासपोर्ट आकाराचा फोटो * बेरोजगार भत्ता योजनेसाठी आवश्यक अटी *  : – या योजनेचा राज्यातील सर्व बेरोजगार तरुणांना फायदा देण्यात येणार आहे. – या योजनेंतर्गत राज्यातील सरकार बेरोजगार तरुणांना दरमहा 5 हजार रुपयांची आर्थिक मदत करेल. – या पैशाचा उपयोग युवक त्यांच्या दैनंदिन काम...